10/10/2018
*नवरात्रोत्सव शुभेच्छा....*
नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काळ असतो.यामुळे आपल्या नवीन शक्ती,नवा उत्साह,उमेद निर्माण होते ......
बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणा-या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होतो......
सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे.ब्रह्मचर्य,संयम ,उपासना,
यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते.....
स्मरणशक्ती चांगली होवून बौद्धिक विकास होतो.म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ मानला जातो.....
*नवरात्रोत्सवाच्या सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा.....*
*पाठक ऑफसेट व परिवार*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐